एका व्यक्तीला विसरण्याच्या प्रयत्नात आपण नकळत अनेक नवीन व्यक्तींशी जोडले जातो
एका व्यक्तीला विसरण्याच्या प्रयत्नात आपण नकळत अनेक नवीन व्यक्तींशी जोडले जातो. नवीन नाती, नवीन संवाद आणि नवीन आठवणी आयुष्यात येऊ लागतात. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात ती जुनी व्यक्ती आणि तिच्यासोबत घालवलेले क्षण कायम जिवंत राहतात. वेळ पुढे सरकत असतो, लोक बदलत जातात, पण काही भावना आणि काही माणसं मनातून कधीच पूर्णपणे नाहीशी होत नाहीत. तुम्हालाही असं वाटतं का? हे खरं आहे का तुमच्या आयुष्यात? Writer - Amar
#marathi status #marathi quotes #status in marathi #status on relation in marathi #marathi quotes #prem #friendship #maitri status #natigoti #people
marathi status, marathi quotes, status in marathi, status on relation in marathi, marathi quotes, prem, friendship, maitri status, natigoti, people